स्मारकाचे सोडा. काही वर्षांनी शिवाजी महाराजांचे नाव इतिहासांतून नाहीसे केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दीर्घकाळ सत्तेत वाटा असलेले मराठी नेते महाराष्ट्रापेक्षा (शिवाजीला वाट चुकलेला लुटारू म्हणणारे) नेहरू मोठे असे जाहीर सभांतून सांगणाऱ्यांचेच राजकीय वारस आहेत.