कोणत्याही व्यक्तीच्या स्मारकाची जयंती-पुण्यतिथीलाच होणारी आठवण, स्मारकांचा जातीय फूट पाडण्यासाठी होणारा वापर, स्मारकांच्या सुरक्षेसाठी खर्च होणारा पैसा व मनुष्यबळ हे पहाता भारताला कोणत्याही नवीन स्मारकांची गरज नाही, असे मला वाटते.
सहमत.
उलट यापूर्वी मी लिहिल्याप्रमाणे कमीतकमी भारतातले सर्व पुतळे तरी-अगदी शिवरायांचे सुद्धा- समारंभपूर्वक समुद्रात बुडवले पाहिजेत असे माझे मत आहे.
असहमत. जे आहे ते राखायला हरकत नसावी.
पुतळे बुडवत असताना त्यांबरोबर काही पुढारीही बुडवता आले तर अधिक उत्तम!
पुतळे बुडवले नाहीत तरी काही पुढारीही बुडवता आले तर चालेलच.