पुतळे बुडवत असताना त्यांबरोबर काही पुढारीही बुडवता आले तर अधिक उत्तम!
मुळात सहलप्रेमी देशभक्त (?) जागरुक (?) नागरिक किल्ल्यावर काय लिहुन/करुन शिवरायाबद्द्ल आदर व्यक्त करीत आहेत. दुर्देवाने यात महाराष्ट्रीय सुद्दा आहेत.
ज्या मनोगतीनी रायगड दऱ्शन केले आहे. त्याना माहीत असेलच. दुर्ग मार्गदर्शक हे आवर्जुन सान्गतो की :
"रायगडाचे बान्धकाम पुर्ण होताच राजे खुश होऊन विचारतात की बोला आपणास काय ईनाम हवे."
राजे एकच विनन्ती की आपण रोज देवदर्शन घेऊन दरबारात येत असता तेन्व्हा
देवलाकडिल पायरीचे तळाशी नाव देण्याची परवानगी द्यावी.
म्हन्जे रोज आपला चरणस्पर्श या पायरीस होईल.
म्हणुनच रायगड स्थापत्यकाराचे नाव याप्रकारे पायरीवर आहे. "सेवेसी विनित इन्दुलकर"