...मिरची कानामागून येऊन तिखट झाली, म्हणा की!

अवांतर: हिंदुस्थानात पोर्तुगीज हे शिवाजीमहाराजांच्या काळाच्या बऱ्याच आधी आलेले असल्याकारणाने, (नक्की माहीत नाही, पण) शिवाजीमहाराजांच्या काळात महाराष्ट्रात मिरची माहीत असणे (किंवा वापरली जात असणेसुद्धा!) अगदीच अशक्य नाही.

- टग्या.