माझे हि निरीक्षण तुमच्याशी जूळते.
भारतावर इंग्रज दिडशे वर्ष का राज्य करु शकले, ह्याच कारण आता थोडथोड उमगत आहे. सगळ्या भारतीयांचे मेंदु एकाच वेळेस धुण काढता आले तर किती बरं होईल नाही?