जयन्तराव,
कारण तुझी कुचेष्टा करणाऱ्यांची आणि तुझे पोवाडे गाणाऱ्यांनी 
पेटवून दिली आहेत एकमेकांची घरे
व त्या ज्वाळांनी आता जगात
भरपूर उजेड आणि उबही झालीय....
कविता फार आवडली.
शुभेच्छा,
--लिखाळ.