श्री.पेठकर यांना आलेली शंका अजून काहींना येईल म्हणून त्यांच्या व्यं. नि. प्रश्नाचे इथे उत्तर देते आहे.

१.कांदा+लसूण+वाटाणे+पाण्यात भिजवलेली पापडी पूड यात हवे तसे पाणी घालून पातळ करा.(अंदाजे १ते२ पेले पाणी लागते.)भरपूर उकळू द्या.

२. तेल+कांदा+तिखट या मिश्रणात पाणी घालू नका.(हे मिश्रण +भाकरी+भरली वांगी ------लिहितानाच पाणी सुटले तोंडाला)

एकदम मान्य! मिसळीची तिथली मजा वेगळीच!पण इथे परदेशात कुठली मा.मि! दुधाची तहान ताकावर!

आजवर अनेक मा.मि. भक्तांनी याचा लाभ घेतला आहे,त्यात वाढ झाली..आनंद वाटला.

स्नेहांकित,

स्वाती