आपली शंका खरी आहे.
एका संस्कृतप्रेमी व भाषा प्रेमी स्नेह्यांनी यावर अधिक माहिती दिली. ही विरामचिन्हे साधारण १७/ १८ शतकात आपण इंग्रजीतून घेतली. मराठी त्या आधी कोणत्याही विरामाशिवाय लिहीत असत, वाक्याचा शेवट । चिन्हाने करत. त्या काळचे लेखांचे काही नमुने मिळाले तर इथे नक्की लिहू.
इतर सदस्यांनी याविषयी जरूर मत द्यावे.
सर्व सदस्यांचे आभार.