पण पुरेसा अनुभव येईपर्यंत अभ्यासक्रम लांबणीवर टाकणे शक्य नसते. म्हणून पाठांतर करून स्मृतींत साठवून ठेवणे इष्ट.
असे करण्यास हरकत नसावी असे मला वाटते. पण, फक्त या कारणास्तव पाठांतर करून घेताना पालकांनी सदर गोष्टीचे पाठांतर करण्याची गरज आहे का याचा सारासार विचार करावा असे वाटते.