सत्य वचन! मौखिक परंपरेनेच भारतीय ज्ञानसागर उचंबळत राहिला!!

साधनविहीन, स्मृतीकोष तयार करणे केवळ पाठांतरानेच शक्य होते.

पाठांतराने विषय कायमचा स्मराणात राहण्यास कमालीची मदत होते.

अगदी बुद्धीमान लोकांनाही काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात.