विनायकराव,
कविता प्रभावी आहे हे खरे पण ह्याचा समाजजीवनावर आणि साहित्यावर पडणारा प्रभाव सकारात्मक आहे की नकारात्मक आहे?
आपला(चिंतित) प्रवासी