शीला,बऱ्याच दिवसांनी श्रीगणेशावरील सुंदर कविता वाचायला मिळाली.कुणीतरी म्हटलेले खरेच आहे:सहजता मिळवणे ही जगातली सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट आहे!शुभेच्छा!
राहूल.