नाम्याजी,
किती तरी वर्षात घंटाळीचा नवरात्रोत्सव पाहिला नाही!
पाडगावकर,बापट,करंदीकरांचे काव्यवाचन ही तिथे ऐकल्याचे आठवते आहे.आणि ब्राह्मण सेवा संघात सुध्दा चांगले कार्यक्रम असायचे.पण घंटाळीचा थाटच निराळा!
स्वाती