आई आणि मुलीची एकमेकींना पत्रे हा नवीन साहित्यप्रकार रूढ झाला. लोकहो, टाका पाट्या..
तेजिंदरचे खाणेपिणे, आगामी पंचतारांकित वैधव्य, जी.एं चा अनावश्यक उल्लेख हे मामाच्या विशेषणाला शोभणारे अतिआगाऊच वाटले. सुर्व्यांच्या कवितेचाही संदर्भ गूढ्च.
अवांतर: 'भीती' हा शब्द माझ्या कल्पनेनुसार फक्त असाच लिहिला जातो. 'भिती' हे चूक आहे.