मला असे वाटते की मिलिंद रावांनी जर त्याना अभिप्रेत असलेला अर्थ सांगितला तर कसे राहील?
आता मनोगतावर लेखक आणि कवीच्या विकृत मनोवृत्तिचे चित्रण करणारे अनेक उदाहरणे आहेत. मी उदाहरणे देणार नाही , कुणाला दुखावणे हा उद्देश नाही. मनोगतावर सुजाण मंडळी आहेत त्याना न सांगता त्याचा संदर्भ मिळेल अशी आशा आहे. 
त्या सर्वांना कित्येक प्रतिसाद वा वा असेच आहेत, काय तर समाजाला जळजळीत सत्ये, प्रश्न समोर ठेवल्याबद्दल. आणि लेखकाचे/ कवीचे शब्दसामर्थ्य अफ़ाट आहे त्यामुळे? मग ह्या कवितेतूनच एकदम समाजाला आणि साहित्याला चुकीची दिशा  मिळायला लागली असे दिसते आहे. प्रत्येक रचना आवडणे न आवडणे व्यक्तिगत बाब आहे आणि त्यातली विकृती ठरवणे देखील हेच मी म्हणतो.