परप्रांतिय महाराष्ट्रात येतो ठिक आहे . मग मराठी का बोलत नाही. बर मग आधी एक येतो नंतर आणखी एका दोघांना घेऊन येतो. आपण का आलो त्याचा विचार करतात का? तर नाहि. फक्त कमवण्यासाठी यायचे बस. ह्यांना महाराष्ट्राशी देणे घेणे नसते. फक्त कमवायचे.
आता सांगा मराठी भाषिक राज्यासाठी हुतात्मे झाले. आंदोलने झाली. मराठी रक्त सांडले . हे बलीदान व्यर्थ जाऊ द्यायचे का ?
भारत माझा देश आहे............. कुठे तरी वाचलय बुवा . लहान तोंडी मोठा घास वैगेरे वाक्य वापरुन काय सांगावयाचे आहे . पाच पिढ्या झाल्या म्हणजे मराठि ना तुम्ही .
हिंदी बोलायला आवडते. आता खुषखबर आहे आपल्यासाठी मुंबई महापालीकेचा कारभार हिंदीतून होतय तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांत हा हट्ट करू शकाल का? मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्हावा यासाठी मराठी भाषिक राज्यासाठी हुतात्मे झाले. आंदोलने झाली. मराठी रक्त सांडले . हे बलीदान व्यर्थ जाऊ द्यायचे का ? तऱी अजुनही सीमा प्रश्न कायमच
जय महाराष्ट्र