वा! लेख छानच आहे.

मुंबईतल्या बटरला किंवा पावाला अशी चव नसायची.

खरे. हीच गोष्ट चिरमुऱ्यांची.

पुन्हा केव्हातरी तिथल्या लोकांवर लिहीन.

अवश्य लिहा.