आणि जरीवाले मालक मात्र पैसा कमवून आपापल्या राज्यांची भर करतात.
कसे काय? त्यांना महाराष्ट्रात कर नाही का भरायला लागत?
मुंबईला केंद्रशासित किंवा स्वायत्त करणे हा उपाय आहे का यावर?