उत्तर बऱ्यापैकी पटले.

पण माझ्यामते सर्वजण भोंदूगिरी करतात असे नाही वाटत. अजूनही 'गांधी' आणि 'सावरकरांचे' विचार प्रामाणिकपणे आचरणात आणणारी मंडळी आहेत.

-  मोरू