गांधीगिरीचा कोंबड्याविरुद्ध सावरकरगिरीचा कोंबडा लढवून केवळ फालतूगिरी होऊ शकते. चर्चा उथळ आहे.
हे १००% मान्य. पण तरीही...
मोरूगिरीचे समर्थन करू इच्छीत नाही, पण इथे गांधीगिरीच्या कोंबड्याविरुद्ध खुद्द भगतसिंग, धिंग्रादि क्रांतिकारकांना कोंबडे करून झुंजवले जाते, त्यापेक्षा हे काय वाईट?
- टग्या