राम राम घ्यावा पाला पाचोळ्याचा!
उगाळा!, रगडा!! एक्दम झक्यास राम्बाण औषिध आहे.राम्नाम जपा मार्ग वेगवेग्ळा.
आम्ही सावरकरगिरीकडून प्रश्न सोपा व्हता, गांधीबाबा म्हणाले प्रत्येकावर प्रेमकरा (आम्ही अजून कुणा कुणावर प्रेम करतो ते सांगण्याची हे स्थळ नाही,आठवले बरे झाले!)
आप्ल्या स्म्द्यात विज्ञान्वादी सावरकरांचे अनुयायी(?) आधिक,म्हणूनशान काही प्रश्न उत्तरे मनात ठेवावीत हि आग्रहाची विनंती.
१) आपल्या पैकी किती जणांनी खरोखरच किती अस्पृश्य मीत्र जोडले ?
२) चातुर्वण्यावर विश्वास ठेवू पण तथाकतीत पुरस्कार कर्त्यांनी किती जन्मानुसार ब्राम्हण असुनही वेगळा व्यवसाय केला म्हणून जन्माने मिळालेले ब्राम्हणत्व सोडले? कुणी परिचयात आहे तुमच्या?
३) किती ब्राम्हणांच्या देवघरात वीष्णु अवतार वराह आणि गौतम बुद्ध यांच्या मुर्ती आहेत?
४)आपल्या संबधीतात किती जन्माने ब्राम्हण स्त्रीने व्यवसायाने ब्राम्हण (प्रोफेसर वगैरे) दलितांशी विवाह केला आहे?
-पा.पा.