मोरूगिरीचे समर्थन करू इच्छीत नाही, पण इथे गांधीगिरीच्या कोंबड्याविरुद्ध खुद्द भगतसिंग, धिंग्रादि क्रांतिकारकांना कोंबडे करून झुंजवले जाते, त्यापेक्षा हे काय वाईट?