आपण नेमके कशाबद्दल द्विधा मन:स्थितीत नसता हे कळले तर बरे होईल.
इतर साऱ्या चर्चा म्हणजे गुलामगिरी किंवा फालतूगिरी किंवा तसेच काहीतरी याबद्दल मात्र मनात बिलकुल शंका नसते हे ध्यानात आलेले दिसत नाही!!
भलतेच ह. घ्या.