मला वाटतं, हि चर्चा थांबवायला हे उत्तर पुरेसे आहे.

सोयीसवडीची (ही एकच) 'गिरी' आपण (माझ्यासकट) वापरत असतो , कारण कोणतीही एक बाजू आपण घेउ शकत नाही (मध्यमवर्गीयांना परवडत नाही कारण आपण- 'मध्यम' वर्गातले) !!

त्यामुळे ही चर्चा व्यर्थ आहे!! 

प्रसाद