शब्द दुरूस्ती बद्दल धन्यवाद.

मी ते सुभाषित दुबळ्याच्या संदर्भात लिहिले होते, क्षमेच्या नाही. सावरकरांचे विचार सांगीतले गेले आहेतच - थोड्या वेगळ्या (स्वैर भाषेत) शब्दात असे होते की - "एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करावा ही अहींसा मान्य, पण पहील्या गालावर थप्पड मारण्याची कुणाची हिंमत न व्हावी इतकी शक्ती असली की कुठलीच हिंसा उद्भवत नाही आणि ती खरी अहींसा"