सर्वांना प्रामाणिकपणे वागावे लागेल! सुरवारत कोणी करायची ते ठरवा. भ्रष्टाचाराविरूद्ध लढा द्यायचाय तर मग राजकारणात अथवा बाबूगिरीत (अजून एक "गिरी"!) नसलेल्या माणसांना काही गोष्टी करण्याची तयारी करावी लागेल:
आपले लोक भारताबाहेर असले की बऱ्यापैकी नियम पाळून राहातात. पण तेच भारतात आले की परत मूळ पदावर. सर्वांना चांगल्यासाठी बदलावे लागेल.
पण त्याच वेळेस हे ही लक्षात ठेवा की:
तात्पर्य: आपल्यात जे काही चूक आहे ते नक्कीच चूक आहे आणि त्यासाठी बदल होणे महत्त्वाचे आहे. कायद्याचे कडक पालन होणे ही महत्त्वाचे आहे. पण असल्या अहवाल हे फक्त डार्विनच्या सिद्धांतातला "स्ट्रगल फ़ॉर एक्झिस्टंस" दाखवते आहे.