डोळ्यांदेखत अन्याय्य/चुकीची वागणूक मिळत असतानाही तत्त्वांना चिकटून बसणे हे माझ्यामते आडमुठेपणाचे लक्षण आहे. प्रत्येक माणसाचे स्वत:चे तत्त्वज्ञान,आदर्शवाद असतात. आणि विधायक तसेच वास्तववादी कारणांसाठी तत्त्वांमध्ये लवचिकता येत नसेल, तर असे तत्त्वज्ञान, आदर्शवाद कुचकामी असते, असे माझे वैयक्तिक मत आहे. तेव्हा एकंदरित या बाबतीत गांधीजींना 'क्लीन चिट' देता येणार नाही, असे माझे मत बनले आहे.

मान्य !