लेखातून सत्यपरिस्थितीचे दर्शन घडवले आहे. अशी कामे करताना आपली सहनशीलता पणाला लागते. त्यासाठी अशी कामे करताना जेव्हा चिडचिड होते तेव्हा मी मनाला दोन गोष्टी विचारत असते. असे करून नुकसान कोणाचे होणार आहे? आणि आपले होणार असेल तर किती होणार आहे? ह्याची उत्तरे शोधताना डोके हळू हळू शांत होऊ लागते.