प्रियाली,
कथा छानच आहे पण अगदी सरळसोट आणि अत्त्यानंद म्हणाले त्याप्रमाणे ट्विस्ट न देणारी असल्याने निवेदनशैली झकास असूनही तितकीशी पकड घेणारी वाटली नाही. तुमचं आधीचं लेखन वाचलेलं असल्याने याहून जास्त जब्बरदस्त काहितरी वाचायला हवं आहे.
अवांतर - कथेत वर्णिलेला आहे तो 'चकवा' नाही असे मला वाटते.