मंडळी नमस्कार,

तसे पाहिले तर प्रेम पत्र लिहीताना आपला जिवलग मित्र /मैत्रिण मदत करतात, मुख्य अडचण असते ती ते पत्र कसे पोहचवायचे याची.  आणि पत्र देवून पुढे होकार की नकार हे टेन्शन असतेच की हो ( अगदी होकाराची १००% खात्रि असली तरी). मग होकार येईपर्यंत जीव अगदी टांगणिला लगतो. मग असे वाटते लीहीले नसते तर बरे ज़ाले असते, निदान ती आपल्यावर प्रेम करते हा गोड गैरसमज तरी तसाच राहिला असता (अज्ञानातच सुख असते असे म्हणतात....)

हा आनुभव कोनी घेतला आहे का?

मी एक (अन)अनुभवी.