खेडुतराव.... आवं तुमचं बी बरुबर हाय... पण आनिक एक ईचार आला माझ्या टकुऱ्यात... मि म्हण्तो जायाची कायबी जरुरत न्हाय... सरळ एक ते काय म्हणत्या त्याला ते मोबाइल वरच पत्र धाड्लं तर ... हो म्हनाली तर ठिक...  न्हाइतर टाक म्हणावं मोडुन...