माझ्याकडे एक सुरुवात आह्रे. क्रुपया तुम्ही पण तुमच्या कल्पना सांगा...
"सौंदर्य हेच सर्वस्व नसतं, पण आपल्याकडे कुणीतरी सर्वस्वमान आहे हे मात्र सौंदर्यास्पद असु शकते, हे "तुला" पाहुण जाणवले... जिवनाला अर्थ देणाऱ्या "तुला"..................... "
वरील मजकुरातील अशुद्धलेखनावरून आठवलेला एक विनोद.
एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला एक प्रेमपत्र लिहिले. तिने त्यातल्या शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या चुका दुरुस्त करून त्याला परत दिले.
तात्पर्य
१. प्रेयसी शिक्षिका नाही ना याची खात्री करून घ्या.
२. नसली तरीही पत्र शुद्ध भाषेत लिहा.
३. एवढे करूनही प्रेयसी नाही म्हणाली तर चिन्मयीला दोष देऊ नका.