जशी मैत्री जात बघुन होत नाही त्या प्रमाणेच विवाह देखील कोणी जात बघुन करु नये. आयुष्याच्या वाटचालीत एका समजुतदार जोडीदाराची गरज असते आणी ती कोण्याच्या जाती वर अवलम्बुन नसते.