आंतरजातीय विवाह करणाऱ्याना ५०,००/- रुपयांचे अनुदान हा एक सुयोग्य निर्णय आहे‌. माहितीचा अधिकार असलेल्या काळात याच्या दुरुपयोगाची शक्यता कमीच आहे‌.

भारतात नैसर्गिक प्रेमा वर सामाजिक बंधनांची, जातीयतेच्या घाणेरड्या उतरंडीची मोठी सक्ति होते.खरे तर ५००००/- सुद्धा सध्याच्या काळात तुटपुंजी रक्कम आहे.भारतीय संस्कृती चिरायु व्हावी , पण समाज जीवनातून जातीयता संपुष्टात आणायलाच हवी तरच सुराज्य येईल.

-पा.पा.