आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जर समाजाकडून होणाऱ्या हाल-अपेष्टांना सामोरं जाण्यासाठी हे पैसे देऊ केले जात असतील, तर ह्याच एका घटनेतून होणाऱ्या कष्टांसाठी ही सोय का?

भारतात एक सामाजिक 'सेफ्टी नेट' उभारणं जरूरीचं आहे, पण त्याचा लाभ मिळवू शकणाऱ्यांमध्ये अनेक इतर घटना, परिस्थिती, व्यंग, इत्यादींचा समावेश होऊ शकतो.