माननिय पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात त्याप्रमाणे ते सांगत असलेला ईतिहास खरा असेल कशावरुन ?

श्रीमंत कोकाटे म्हणतात दादोजी कोंडदेव कुलकर्णी आणि रामदास ठोसर यांचा शिवचरित्राशी काहीही संबंध नाही ! हे खरे असेल ?

मा. म. देशमुखांनी लिहीलेला ईतिहास खरा का?

हे सर्व खोटे असेल तर महाराष्ट्र शासन बंदी का घालत नाही यांच्या ग्रंथांवर ते सांगा. शासन बंदी नाही घालत  म्हणजे खऱ्या ईतिहासाचा संशय निर्माण होण्यास जागा आहे. खरे खोटे काय ते कळत नाही .