आडनावे सोडून द्यावीत असे माझे मत आहे. आपापल्या अपत्याचे नाव दाखल्यात लिहितानाच बिनआडनावाचे लिहिले तर हळुहळू आडनावे गळून पडतील. अशी नावे असलेले पुष्कळ दक्षिण व उत्तर भारतीय लोक माझ्या परिचयाचे आहेत.