आता ऊत्तर द्या छत्रपति शिवाजी महाराज यांचि समाधी कोणि शोधुन काढली.?
आपण महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले महात्मा फुले यांचे समग्र वाड:मय वाचले आहे का?
आपण म्हणालात ब्राह्मण पेशवाई वगळता) नेहमीच जनता जनार्दन राहिले आहेत आणि मराठे राज्यकर्ते राहिलेले आहेत ही परंपरा अजूनही सुरु आहे. ते अजून राज्यकर्ते का राहीले त्याचा विचार करा.