बाकी रामदास झाले काय किंवा शिवाजी झाले काय दोघेही त्यांच्या व्यक्तिविशेषा सबंधी आणि नेतृत्वाविषयी स्वयंभू होते. कोणाच्या आरत्यांवर त्यांचे तेज अथवा शिव्यांवर त्यांचे नाव अवलंबून नाही.
अगदी खरे !
--सचिन