नाम्या,

बाकी रामदास झाले काय किंवा शिवाजी झाले काय दोघेही त्यांच्या व्यक्तिविशेषा सबंधी आणि नेतृत्वाविषयी स्वयंभू होते. कोणाच्या आरत्यांवर त्यांचे तेज अथवा शिव्यांवर त्यांचे नाव अवलंबून नाही. त्याच्यावर लिहीणाऱ्या लोकांचे नाअव त्यांच्या पिढीपुरते राहीले तरी खूप!

फार छान. एकदम योग्य.
--लिखाळ.