खरेच सुंदर लिहिले आहे... आठवणी जाग्या झाल्या...
पुढच्या पिढीला हे अनुभवायला मिळणार नाही.. कळणार नाही... त्याचे अप्रूप वाटणार नाही - हे त्यांचे दुर्भाग्य की आपले (या पिढीच्या पालकांचे) अपयश की काळाचा महिमा कोण जाणे....
असो...
हार्दिक शुभेच्छा..