वैशाली मावशी, काय लिहू.....̱गहीवरून आले, डोळ्यात पाणी आहे. तुम्ही लिहिलेले प्रसंग नजरे समोर उभे राहिले.

लहानपनी मी खरोखर वयस्क , म्हाताऱ्या लोकांना घाबरायचो, का ते ठाऊक नाही. माझ्या पणजीच्या जवळ तर मी कधीच फिरकलो नाही. आता तरुण वयात त्रयस्थ पणे वागतो कारण बऱ्याचदा विक्षिप्तपणाचा अनुभव ज्येष्ठां कडून येतो, पण आता वाटते त्यामागचे कारण वेगळेच असते आणि ते मला उमजले आहे. धन्यवाद, तुमच्या मुळे माझा दृष्टिकोन बदलला आहे.लेख खरोखर सुंदर आहे.