मी यातील १० पुस्तके वाचलेली आहेत 

या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?

२० हा आकडा छोटा आहे. काजळमाया बरोबर पिंगळावेळही यादीत हवे. एका लेखकाचे एकच पुस्तक हे चुकीचे वाटते. एका लेखकाने अनेक चांगली पुस्तके लिहिली आहेत.

मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?

मराठी साहित्यावर भाष्य करायची माझी कुवत नाही तरीही मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व ही यादी करत नाही असे वाटते.

वनवास, एकेक पान गळावया यांचा समावेश व्ह्यायला पाहिजे होता.

पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?

घरात नसलेली इतर सगळी