वैशालीताई,
तुमच्या लिखाणातून तुमची माणुसकी, सह्रदयता दृगोच्चर होते. त्यामुळे तुम्ही असे कितीही अनुभव सांगितलेत तरी ते कंटाळवाणे होणार नाहीत. सुरेख भाषेत तुम्ही ते सांगता. तेवढे पुस्तकाचे मनावर घ्याच. प्रकाशन समारंभाला आम्ही येणार हं!!
स्वाती