नरेन्द्ररावांशी पूर्ण सहमत!
--' आहे मनोहर..' व 'व्यक्ती आणि वल्ली' (सुनीताबाईंच्या प्रतिभेबद्दल शका न घेताही ) एकाच पंक्तीत कशी बसवता येतील.
--- या यादीत 'वीरधवल'कार नाथ माधव,श्री. ना. पेंडसे,गोनिदा,शिवाजी सावंत, नारायण धारप,विश्वास पाटील कुठेच नाहीत.
--- माझ्यामते ग. प. प्रधानांची 'साठा उत्तराची कहाणी' ही कादंबरी ' कोसला' इतकीच वा काकणभर जास्तच सरस आहे.

जयन्ता५२
ता क : मला हा सगळा 'अंतर्नादी' खटाटोप अनाठायी वाटतो.