मराठी साहित्यांचे माझे मध्यम वाचन आहे.

माझ्या अनुभवा प्रमाणे ज्ञानेश्वरी मध्ये जो मराठी साहित्याचा ठेवा आहे, तो इतर ठिकाणी मिळणे अवघड आहे.

ज्ञानेश्वरी मध्ये शब्दांना अर्थ प्राप्त होतो, इतकेच नाही तर शब्दांमध्ये सांगण्यास अवघड गोष्टी सहज, सोप्या भाषेत भाषेत कमळाची पाकळी अलगद उलगडावी तसा अर्थ सांगितला आहे.

हिऱ्यांमध्ये ज्ञानेश्वरी कोहिनूर हिरा, रसा मध्ये मधुर रस तर पर्वतांत हिमालय!

ज्ञानेश्वरी वाचनानंतर मला इतर साहित्य वाचण्याची इच्छा राहिली नाही..