आजकाल मिलिंद बोकील, मेघना पेठे, कविता महाजन वगैरेंच्या कादंबऱ्या मोठ्या आवडीने (विकत घेऊन) वाचल्या जात आहेत.

पुण्यातील रसिक साहित्य, अनमोल वगैरे दुकाने renovate झाली आहेत. मुंबईतील अनेक मॉल्समध्ये मराठी पुस्तकांचे वेगळे सेक्शन्स आहेतच.
मेहता, मौज वगैरे प्रकाशनांची मुंबईतील दुकाने अगदी सुंदर झाली आहेत.

मार्केट नसेल तर हे लोक असे करतील असे वाटत नाही.