आज हा लेख वाचला,खूप आतून लिहिला आहे,खोलवर परिणाम करून जातो आणि आपलीही सायीच्या मायेची माणसं नकळत आठवायला लावतो तुमचा लेख, अप्रतिम!
स्वाती