सुंदर हृदयस्पर्शी लेख... तुमचे आजी-आजोबा फारच आवडले.
कोण आहेत हे आमचे? ना नात्याचे,ना गोत्याचे!ना एका धर्माचे की वंशाचे..पण तरीही खूप जवळचे
या वाक्यानं पु. लं. नी 'रावसाहेब' मधे केलेला शेवट आठवला- 'आपलं जीवन सुंदर करायला आलेली ही माणसं' असं काहीसं वाक्य आहे.
नाती-गोती, धर्म-वंश : या उल्लेखावरून वाटलं - बहुतेक सामान्य नागरिक हे चांगलेच असतात- जगात कुठेही. फक्त काही मतलबी राजकारणी लोक धर्म/जाती/वंश/वर्ण यांचं विष पसरवतात आणि त्यावर जगाचं अर्थ/राज-कारण 'घडवतात'.
- कुमार