आमची (मराठी माणसांची) कापडांची, किराणामालाची, दुकाने नसली म्हणून काय झाले? आमच्यांत समाजसुधारक, विचारवंत, स्वातंत्र्यासाठी लढणारे, चित्रपटासारख्या नवीन क्षेत्रांत उडी घेणारे, विज्ञानांत व संशोधनांत भरीव कामगिरी करणारे कित्येक नामवंत होऊन गेले आहेत व होत आहेत. हे निश्चितच अभिमानास्पद आहे.